काम -क्रोध -लोभ,मद -मोह -मत्सर
या "षड़्रिपूंना" हाकलावे सत्वर....
श्रद्धा आणि सबुरी, सुख -शांती -समाधान
या "पंचमित्रांचा " ठेवावा मान !
हीच आहे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली,
हे मला नुकतच उमगलंय् हल्ली 😊
✍सुजाता.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment