किती अट्टाहास माझा, लेकाने मला सर्व सांगावे,
लेकीच्या आयुष्यात मला महत्वाचे स्थान असावे,
आणि नव-याने मला नेहमीच समजून घ्यावे,....
"अपेक्षांचे" रूपांतर "आग्रहात" कधी झाले ?....
तर मग, माझ्या दुःखाचे मीच "कारण" ठरले....!
"अनुभव गुरू"ने आता मला समजावले,
"Attachments" सोडल्यावर सर्व सुरळीत झाले.
😊✍ सुजाता

No comments:
Post a Comment